
समुद्रकिनारा असलेल्या भागांमध्ये विशेषत: कोळी समाजात या दिवशी समुद्राची पूजा करतात व त्यात नारळ सोडतात. नुकताच पावसाळा संपलेला असतो, झालेली मासेमारी जशी चांगली झाली तशीच ती पुढे चालु राहू देत. अशी प्रार्थना करतात व नारळ सोडून कृतज्ञता व्यक्त करतात, म्हणून या दिवसाला नारळीपौर्णिमा असेही म्हणतात.
यादिवशी पक्वान्न म्हणून नारळाचे विविध गोड पदार्थ करतात.
Hi Akansha, khup chan watal rakshapornimebaddal wachun(te pan marathit!)
ReplyDelete